राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पुढाकार घेणार- आमिर खान

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी पुढाकार घेणार- आमिर खान

– सरकारने पण यावर काम केले आहे, खूप सारे पत्रकार, समाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यावर काम केले आहे

– यात सामाजिक, मानसिक, आर्थिक गोष्टींचा समावेश आहे

– पाणी फॉउंडेशनच्या माध्यमातून शेतीमध्ये शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केला जातो

– कृषी क्षेत्रात जसे-जसे ज्ञान आत्मसात करत जाऊ तसे तसे या समस्येतून आपण बाहेर पडू शकतो

– कोणतेही क्षेत्र असू दे जिथे तुमचे ज्ञान खूप महत्त्वाचे आहे

– भविष्यात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून या कामात पुढाकार घेणार आहे

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *